Political Drama : नेपाळमधील अराजकतेची लाट, भारतावरही परिणाम होणार?
भारताच्या शेजारील नेपाळमध्ये सध्या अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात गोंधळ माजला आहे. या गोंधळाचा परिणाम भारतावरही होईल का, हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे. नेपाळमधील आगडोंब आता भारताच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे का? हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळच्या रस्त्यांवर उतरलेल्या तरुणांनी जणू क्रांतीची मशाल पेटवली. संसद, … Continue reading Political Drama : नेपाळमधील अराजकतेची लाट, भारतावरही परिणाम होणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed