Devendra Fadnavis : कायदा महत्त्वाचा, पण कुणाच्या बापाचा माल नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास कामांवर गंभीर लक्ष ठेवले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना कडक सुनावणी करत कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्काम करण्याचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एखादा मुख्यमंत्री अशा भागात राहून जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत … Continue reading Devendra Fadnavis : कायदा महत्त्वाचा, पण कुणाच्या बापाचा माल नाही