Vidarbha : वैनगंगेचे पाणी अवतरणार बुलढाण्यात

विदर्भ हा पाण्याच्या कमतरतेमुळे दुष्काळग्रस्त मानला जातो. त्यामुळे नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तर आता नदीजोड प्रकल्पामुळे सात जिल्ह्यांना पाणी मिळणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना महाराष्ट्राच्या सिंचन विकासात क्रांतिकारक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम हाती घेण्यात आलं आहे. … Continue reading Vidarbha : वैनगंगेचे पाणी अवतरणार बुलढाण्यात