गडचिरोलीसाठी State Government मधील दोन्ही मंत्री ॲक्शन मोडमध्ये

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर देत आहेत. त्यानंतर मंत्री आशिष जयस्वाल यांनीही गडचिरोली साठी पुढाकार घेतला आहे. नक्षलवाद संपविण्यासाठी दोन्ही नेते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.  गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात संवेदनशील भागांपैकी एक मानला जातो. गेल्या कित्येक दशकांपासून येथे नक्षलवादाचे सावट आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्याचा जोरदार प्रयत्न राज्य सरकार करत आहे. राज्याचे … Continue reading गडचिरोलीसाठी State Government मधील दोन्ही मंत्री ॲक्शन मोडमध्ये