Mahayuti : देवाभाऊ मंत्र्यांना म्हणाले; चांगलं ‘बिहेव्ह‘ करा

धनंजय मुंडे प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांची तातडीची बैठक घेऊन कठोर इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भाजपच्या मंत्र्यांची बैठक. मात्र, ही बैठक म्हणजे नेहमीसारखी सल्लामसलत नव्हती, तर एक कठोर इशारा होता. मंत्रिपदावर … Continue reading Mahayuti : देवाभाऊ मंत्र्यांना म्हणाले; चांगलं ‘बिहेव्ह‘ करा