Devendra Fadnavis : सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी ओलांडली अज्ञानाची सीमा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणं हे केवळ ऐतिहासिक अज्ञानाचं लक्षण आहे. अशा विधानांनी अज्ञानाची मर्यादा ओलांडली असून, आता सत्याला न्यायालयाचं बळ मिळालं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे योगदान हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अढळ स्थान राखून आहे. अशा या थोर क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर … Continue reading Devendra Fadnavis : सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी ओलांडली अज्ञानाची सीमा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed