Devendra Fadnavis : गडचिरोलीपासून कोकणापर्यंत भविष्याची शिल्परेषा
समृद्धी महामार्गाच्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शक्तिपीठ महामार्गा’च्या माध्यमातून मराठवाडा आणि गडचिरोलीच्या विकासाचे नवे दालन उघडण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबई ते नागपूरचा प्रवास आता केवळ आठ तासांत पूर्ण होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणावेळी केले. मात्र हा केवळ प्रवासाचा टप्पा नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा टप्पा असल्याची ठाम जाणीव … Continue reading Devendra Fadnavis : गडचिरोलीपासून कोकणापर्यंत भविष्याची शिल्परेषा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed