Devendra Fadnavis : महानगर वाहतूक कोंडीचा शाश्वत उपाय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरांमधील वाहतूक सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापनेची घोषणा त्यांनी केली आहे. शहरी वाहतूक व्यवस्थेतील मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपाययोजना सुरू आहेत. या समस्येचा शाश्वत आणि किफायतशीर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरांमधील वाहतूक … Continue reading Devendra Fadnavis : महानगर वाहतूक कोंडीचा शाश्वत उपाय