Harshwardhan Sapkal : गुन्हेगारी वाढली, पण गृह खात्याचा मोह काही सुटेना
महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकार मात्र निष्क्रीय असल्याची टीका होत आहे. फडणवीसांचा गृहखात्याचा मोह राज्यासाठी घातक आहे. त्यांनी गृहखात सोडावे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. गुन्हेगारीचा उच्चांक गाठला जात असताना, सरकार याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. बीडमध्ये गुंडाराज … Continue reading Harshwardhan Sapkal : गुन्हेगारी वाढली, पण गृह खात्याचा मोह काही सुटेना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed