Nomadic Tribes Housing : भटक्या समाजाच्या आशांवर पाणी
भंडाऱ्यात मुक्त वसाहत योजनेतून मिळालेला तीन कोटींचा निधी वेळेत न वापरल्याने शासनाकडे परत गेला. त्यामुळे भटक्या-विमुक्त समाजाच्या अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न अधुरे राहिले. भंडारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत भटक्या व विमुक्त समाजासाठी मंजूर झालेला 3 कोटी रुपयांचा निधी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे वापरात न आल्याने शासनाकडे परत गेला. हे एक नुसते अपयश नसून, भटक्या समाजाच्या … Continue reading Nomadic Tribes Housing : भटक्या समाजाच्या आशांवर पाणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed