Eknath Shinde : पटसंख्या घटली पण शिक्षणाचं चाक थांबणार नाही
राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शालेय शिक्षणाचा मुद्दा विधानपरिषदेत गाजू लागला आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, असा ठाम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. उन्हाळी सुट्टी संपून राज्यभरात शाळांचे गडद गजर पुन्हा एकदा ऐकू येऊ लागलेत. टाळे उघडताच वर्गांमध्ये पुन्हा ज्ञानदीप पेटले. पण या शैक्षणिक टप्प्याच्या सुरुवातीलाच, … Continue reading Eknath Shinde : पटसंख्या घटली पण शिक्षणाचं चाक थांबणार नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed