Eknath Shinde : नाना पटोलेंना प्रकाशझोतात यायचं होतं का?
विधानसभेतील गोंधळाने पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण केलं आहे. नाना पटोलेंच्या आक्रमक भूमिकेनंतर एकनाथ शिंदेंनी दिलेलं उत्तर चर्चेचं केंद्र बनलंय. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत झालेला गदारोळ चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेस नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून तीव्र आक्रमकता दाखवत थेट अध्यक्षांच्या आसनापर्यंत जाऊन सरकारवर माफीची मागणी केली. या कृत्यावर … Continue reading Eknath Shinde : नाना पटोलेंना प्रकाशझोतात यायचं होतं का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed