Maharashtra : अमरावती – बल्लारपूरच्या श्रमिकांना आरोग्याचं कवच
औद्योगिक धुरात हरवलेल्या श्रमिकांच्या आरोग्याला आता नवी दिशा मिळणार आहे. अमरावती आणि बल्लारपूरमध्ये ईएसआयसीचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय आता प्रत्यक्षात येतो आहे. लाखो श्रमिकांच्या स्वप्नांना आता आधार मिळणार आहे, कारण आता आरोग्यासाठीची धावपळ संपणार आहे. ‘कामगारांची राजधानी’ ठरलेल्या अमरावतीसह बल्लारपूरसारख्या औद्योगिक पट्ट्यात आता कर्मचारी राज्य बीमा निगमचे (ESIC) स्वतंत्र रुग्णालय उभारले जाणार … Continue reading Maharashtra : अमरावती – बल्लारपूरच्या श्रमिकांना आरोग्याचं कवच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed