Harshwardhan Sapkal : आत्महत्या नाही, विश्वासघाताचा बळी
महाराष्ट्रात कर्जमाफी न मिळाल्याने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रोध वव्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हरिदास विश्वंभर बोंबले नावाच्या शेतकऱ्याने कर्जाच्या दडपणामुळे गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने केवळ एका कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज दिला आहे. … Continue reading Harshwardhan Sapkal : आत्महत्या नाही, विश्वासघाताचा बळी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed