Maharashtra Budget Session : शेतकऱ्यांना शंभर टक्के सौर वीज; स्मार्ट मीटरवाल्यांना सवलत
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर विजेची समस्या भडसावत आहे. विजेची समस्या सोडवण्यासाठी सरकारने मोठी योजना तयार केली आहे. सौर ऊर्जेसह अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षभर वीज पुरवठा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या विजेची मागणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेला वेगाने राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण वीज निर्मितीपैकी 52 टक्के वीज सौर ऊर्जा आणि … Continue reading Maharashtra Budget Session : शेतकऱ्यांना शंभर टक्के सौर वीज; स्मार्ट मीटरवाल्यांना सवलत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed