Bhandara Farmers : मातीत पेरला विश्वास, उगवलं फसवणुकीचं रान 

मातीवर विश्वास ठेवून शंभर दिवसात पीक येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी बियाणं पेरलं, पण 125 दिवसांनीही उगम न झाल्यानं फसवणुकीचं बीज शेतात नव्हे, तर त्यांच्या नशिबातच रुजलं.  शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे मातीशी जोडलेलं श्रमांचं मंदिर. रात्रंदिवस मेहनत करून आपल्या कुटुंबाचं पोट भरणाऱ्या या शेतकऱ्यांच्या घामाला जर फसवणुकीचं पाणी पाजलं गेलं, तर त्या वेदनेचा आवाज दूरवर ऐकू येतो. … Continue reading Bhandara Farmers : मातीत पेरला विश्वास, उगवलं फसवणुकीचं रान