Chandrashekhar Bawankule : शेतीचे वाद आता मिटणार नाममात्र खर्चात

महाराष्ट्रातील सलोखा योजना, जी शेतीच्या वाद मिटवण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देते त्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढणाऱ्या सलोखा योजनेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, 2027 पर्यंत … Continue reading Chandrashekhar Bawankule : शेतीचे वाद आता मिटणार नाममात्र खर्चात