Ravikant Tupkar : शेतकऱ्यांनो मंत्र्यांच्या गाड्या थांबवा अन् जाब विचारा
अहिल्यानगर येथील नवीन दहिफळ गावातील विद्यार्थ्यांनी पावसाळ्यातील खराब रस्त्यामुळे संतापून सरपंचाच्या गाडीवर चिखल फेकून रोष व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होणे हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश असला तरी, काही ठिकाणी प्रत्यक्षात परिस्थिती अजूनही पायाशी पडलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ गावातून येणारी माहिती हेच धक्कादायक उदाहरण आहे. पावसाळ्यात आणि चिखलाच्या … Continue reading Ravikant Tupkar : शेतकऱ्यांनो मंत्र्यांच्या गाड्या थांबवा अन् जाब विचारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed