SSC Board Exam : पहिल्याच दिवशी उडाला कॉपीमुक्त अभियानाचा धुराळा 

राज्यात दहावीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. प्रशासनाने कॉफी रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान सुरू केले आहे. तरीही दहावीचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशीच परीक्षा गैरप्रकारांच्या चर्चांना उधाण आले. बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याच्या … Continue reading SSC Board Exam : पहिल्याच दिवशी उडाला कॉपीमुक्त अभियानाचा धुराळा