Indian Army : एअर स्ट्राईक झाली, पर पिक्चर अभी बाकी है

पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयम न गमावता थेट कृतीचा मार्ग स्वीकारला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तान व पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर अचूक प्रहार केला. जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेलेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा भारताने अत्यंत ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर दिलं आहे. 6 मे मंगळवारी रात्रीच्या सुमारास भारतीय हवाई दलाने … Continue reading Indian Army : एअर स्ट्राईक झाली, पर पिक्चर अभी बाकी है