यवतमाळच्या शेतकऱ्यांना 232 कोटींचा Financial दिलासा

यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील 2.85 लाख शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रभावी योजना राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळाले आहे. शेती व्यवसाय करताना … Continue reading यवतमाळच्या शेतकऱ्यांना 232 कोटींचा Financial दिलासा