Ganesh Naik : विदर्भात आता तंत्रज्ञानाचा ‘वनराज’

विदर्भाच्या जंगलांलगत थैमान घालणाऱ्या वन्यजीवांना थांबवण्यासाठी आता सरकारनं एक जबरदस्त रणनीती आखली आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने गावांना सुरक्षित करणारी ही मोहीम लवकरच सुरू होणार आहे. विदर्भातील जंगलांचा विस्तार आणि त्यात वाढणारी वन्य प्राण्यांची संख्या ही नैसर्गिक समृद्धीची खूण असली, तरी त्याचा शेजारील गावांवरील परिणाम जीवघेणा ठरतो आहे. सध्या विदर्भातील वाघ व अन्य मांसाहारी प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे … Continue reading Ganesh Naik : विदर्भात आता तंत्रज्ञानाचा ‘वनराज’