Bhandara : गोसेखुर्दच्या कालव्याचा मूड स्विंग, केव्हा फुटेल काही नेम नाही

गोसेखुर्द धरणाच्या अव्यवस्थेमुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी जलप्रलयाचा बळी ठरत आहेत. नियोजनाच्या अभावामुळे शिवार जलमय होऊन पिके उद्ध्वस्त झाली, तर प्रशासनाचे आश्वासनं अद्याप कोरडेच आहेत. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गोसेखुर्द धरणाच्या अनागोंदी कारभाराचा प्रचंड फटका बसला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता धरणाच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले, परिणामी संपूर्ण शिवार जलमय झाले. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या … Continue reading Bhandara : गोसेखुर्दच्या कालव्याचा मूड स्विंग, केव्हा फुटेल काही नेम नाही