Maharashtra : पिक विमा नव्या रूपात, संकटावर शेतकऱ्यांची विजयी हाक 

राज्य शासनाने सुधारित पीक विमा योजना लागू करत अधिक सुरक्षिततेचं कवच दिलं आहे. खरीप 2025 पासून अंमलात येणाऱ्या या योजनेमुळे शेतकऱ्यांचा विमा हप्ता कमी होणार आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीवर भरपाईची खात्री मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजना राज्यात लागू केली आहे. ही योजना नव्या अटींसह खरीप हंगाम … Continue reading Maharashtra : पिक विमा नव्या रूपात, संकटावर शेतकऱ्यांची विजयी हाक