शिवभोजन गेलं…आता बहिणींचे लाड कसे पुरणार?

सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी निधी उभारण्यासाठी शिवभोजन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील शिवभोजन योजना, जी गरीब कामगारांसाठी एकेकाळी जीवनदायिनी ठरली होती. मात्र ती आता बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने शिवभोजन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो लोकांचे दोन वेळचे जेवण हिरावले जाईल. नागपूर जिल्ह्यातील 163 केंद्रांवर टाळे … Continue reading शिवभोजन गेलं…आता बहिणींचे लाड कसे पुरणार?