Pahalgam Attack : फडणवीस सरकारचा अभुतपूर्व निर्णय
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारने पीडित कुटुंबांसाठी 50 लाखांची आर्थिक मदत, नोकरी व शिक्षणाची हमी देत दिलासादायक निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री … Continue reading Pahalgam Attack : फडणवीस सरकारचा अभुतपूर्व निर्णय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed