Harshwardhan Sapkal : भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र कायदा हरवला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप-शिवसेना सरकारवर गुन्हेगारी वाढवण्याचा आरोप करत, बीडच्या तुरुंगात टोळीयुद्ध होण्याची गंभीर स्थिती उघड केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गृह विभागाच्या दुर्लक्षावर त्यांनी टीका केली. महाराष्ट्र, जो पूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखला जात होता, आता गंभीर संकटाचा सामना करत आहे. राज्यात वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू, कोळसा माफिया अशा … Continue reading Harshwardhan Sapkal : भाजप-शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्र कायदा हरवला