Congress : शेतकरी सापडले संकटात, सुलतानांचे सरकार झोपले महालात 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारला झोपलेले सुलतानांचे सरकार, असे म्हणत टीका केली आहे.  राज्यातील शेतकऱ्यांचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यांच्या व्यथा ऐकणारे कुणी नाही, असा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. अवकाळी पावसामुळे खरीप … Continue reading Congress : शेतकरी सापडले संकटात, सुलतानांचे सरकार झोपले महालात