Harshwardhan Sapkal : आठ टक्क्यांची उडी संशयास्पद, आयोग मौन का?

राहुल गांधींच्या लेखानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान फिक्सिंगचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. काँग्रेसने आकडेवारीसह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मशाल मोर्च्यांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी युतीकडून मतदान प्रक्रिया ‘फिक्स’ केल्याचा आरोप पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील प्रमुख दैनिकांमधून प्रकाशित केलेल्या लेखात निवडणूक प्रक्रियेतील … Continue reading Harshwardhan Sapkal : आठ टक्क्यांची उडी संशयास्पद, आयोग मौन का?