Harshwardhan Sapkal : मतदारयादीतील गोंधळापासून ‘मनाचे श्लोक’पर्यंत

महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रियेतील गोंधळ आणि मतदारयादीतील घोटाळ्यांवर काँग्रेसने ठाम भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पारदर्शकतेसाठी काँग्रेसचा निर्धार व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक टीका केली आहे. महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रियेवर गंभीर संशयाचे सावट आहे. या संपूर्ण गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे थेट धाव घेतली आहे. मतदारयादीतील विसंगती, मतचोरी आणि कारभारातील अपारदर्शकता हे मुद्दे आता काँग्रेसच्या … Continue reading Harshwardhan Sapkal : मतदारयादीतील गोंधळापासून ‘मनाचे श्लोक’पर्यंत