Congress : अर्थसंकल्प झाले सादर अन् विरोधकांनी टाकली टीकेची चादर 

महाराष्ट्राचा 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर झाला. सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तर विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प दिशाहीन, ध्येयहीन आणि धोरणविहीन आहे. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.  महाराष्ट्रातील जनतेने सरकारकडून मोठ्या आशा बाळगल्या होत्या. त्या पूर्ण करणे … Continue reading Congress : अर्थसंकल्प झाले सादर अन् विरोधकांनी टाकली टीकेची चादर