Harshwardhan Sapkal : ढेकळ्यांचे पंचनामे अन् हमीभावाच्या आश्वासनांचं स्मशान
हमीभावाच्या नावाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासनांची शिधा दिली, पण त्यांच्या पदरात पुन्हा निराशाच पडली आहे, असे म्हणत काँग्रेसने सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सरकारला पुन्हा धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या हितासाठी हमीभावात वाढ करतोय, असा आव आणत केंद्र सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली … Continue reading Harshwardhan Sapkal : ढेकळ्यांचे पंचनामे अन् हमीभावाच्या आश्वासनांचं स्मशान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed