Harshwardhan Sapkal : कृषिमंत्र्यांवर काँग्रेसचा संतापाचा भडका 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेतकरीविरोधी मानसिकतेचा आरोप करत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अवमान करत अजब प्रश्न विचारून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. कोकाटेंनी विचारले, कर्जमाफी झाल्यावर शेतकरी काय करतात? ते लग्न करतात का, साखरपुडा … Continue reading Harshwardhan Sapkal : कृषिमंत्र्यांवर काँग्रेसचा संतापाचा भडका