Harshwardhan Sapkal : आधी शिस्त होती, आज शिस्तच भ्रष्टाचारात गेली 

आणीबाणी हा संविधानातला निर्णय होता. इंदिरा गांधींनी पराभव मान्य करून निवडणूक घेतल्या, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तेव्हा शिस्त होती, आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 1975 मध्ये लादलेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक अध्याय ठरला होता. पण तो संपूर्ण काळ ‘हुकूमशाही’ होता का? की ते एक ‘घटकेचे अपरिहार्य राजकारण’ होते? … Continue reading Harshwardhan Sapkal : आधी शिस्त होती, आज शिस्तच भ्रष्टाचारात गेली