Harshwardhan Sapkal : कॉंग्रेस संपणं म्हणजे भारताची संस्कृती संपवणं
साताऱ्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या योगदानाचा गौरव केला. यशवंतराव चव्हाणांना आदरांजली अर्पण करत काँग्रेसच्या विचारांचे महत्त्व सांगितले. काँग्रेस पक्षाचा व भारत देशाचा डीएनए एकसंध आहे. काँग्रेसचा विचार, धोरणे आणि मूल्ये ही भारताच्या संस्कृतीत, परंपरांमध्ये आणि लोकजीवनात खोलवर रुजलेली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून लोकशाही रुजवण्यापर्यंत आणि राष्ट्राला वैभव प्राप्त करून देणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर काँग्रेस पक्षाची आघाडी होती. … Continue reading Harshwardhan Sapkal : कॉंग्रेस संपणं म्हणजे भारताची संस्कृती संपवणं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed