Harshwardhan Sapkal : महायुतीने मोदींकडून पॅकेज आणून राज्य वाचवावे
हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विशेष निधी आणून महाराष्ट्राचे अर्थचक्र सुरळीत करावे, अशी टिप्पणी केली. देशात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या हातात संपूर्ण सत्ता असावी, आणि महाराष्ट्रात ती मुख्यमंत्र्यांच्या जॅकेटच्या खिशात असावी, असा सत्ताधाऱ्यांचा हट्ट आहे. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला … Continue reading Harshwardhan Sapkal : महायुतीने मोदींकडून पॅकेज आणून राज्य वाचवावे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed