Nagpur : बुलडोझर राजकारणाला न्यायालयाचा लाल सिग्नल

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने तातडीने बुलडोझर कारवाई केली, पण उच्च न्यायालयाने त्वरित हस्तक्षेप करून ती थांबवली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रशासनाच्या मनमानीवर कठोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर प्रशासनाने तातडीने बुलडोझर कारवाई सुरू केली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तातडीने हस्तक्षेप करत प्रशासनाला जोरदार दणका दिला आणि विद्ध्वंस थांबवण्याचे आदेश दिले. … Continue reading Nagpur : बुलडोझर राजकारणाला न्यायालयाचा लाल सिग्नल