Nana Patole : दुर्योधन सीमापार आला, पण चक्रधारी कृष्ण पुन्हा रणांगणात उतरला

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. पण भारतीय सैन्याने त्याला परतवून, पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करत निर्णायक प्रत्युत्तर दिले. काँग्रेसकडून भारतीय सैन्याच्या कार्यकुशलतेचं कौतुक. ऑपरेशन सिंदुरनंतर कोपलेल्या पाकिस्तानने आठ एप्रिल रोजी रात्री सूड उगवण्याच्या प्रयत्नात भारतावर हवाई हल्ला चढवला. मात्र, हा प्रयत्न भारतीय सैन्याच्या भक्कम प्रत्युत्तरामुळे पूर्णपणे फसला. केवळ हल्ला परतवून लावण्यातच नव्हे, तर … Continue reading Nana Patole : दुर्योधन सीमापार आला, पण चक्रधारी कृष्ण पुन्हा रणांगणात उतरला