Central Government : सिंधू करार रद्द, आता बागलीहार पाणीही रोखलं

नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता भारताने बगलीहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारं पाणीही रोखलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या भ्याड हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने केवळ लष्करीच नव्हे, तर जलनैतिक … Continue reading Central Government : सिंधू करार रद्द, आता बागलीहार पाणीही रोखलं