Rahul Gandhi : ट्रम्पच्या फोननंतर मोदींनी युद्धबंदी स्वीकारली

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर खात्मा केला. मात्र, त्यानंतर अचानक युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला, ज्यावर खासदार राहुल गांधींनी मोठे विधान केले आहे. एप्रिल महिन्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडकडीत पावले उचलली आणि ऑपरेशन सिंदूर सुरू करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना तोंड … Continue reading Rahul Gandhi : ट्रम्पच्या फोननंतर मोदींनी युद्धबंदी स्वीकारली