Yashomati Thakur : महाराष्ट्राच्या हजारो गावांचं शालेय पान अजूनही रिकामं

शहरी स्मार्ट क्लासरूमच्या गोंगाटात ग्रामीण महाराष्ट्राची शाळा हरवली आहे. आठ हजारहून अधिक गावे आजही शिक्षणाच्या पहिल्या पायरीपासूनही दूर आहेत. शहरांमध्ये डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम्स आणि तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम यांची चर्चा रंगताना ग्रामीण महाराष्ट्राच्या शिक्षण पायाभूत सुविधांवरचा पडदा मात्र उघड झाला आहे. राज्यातील तब्बल आठ हजार 213 गावे अशी आहेत जिथे अजूनही एकही शाळा नाही. यापैकी एक … Continue reading Yashomati Thakur : महाराष्ट्राच्या हजारो गावांचं शालेय पान अजूनही रिकामं