Devendra Fadnavis : नेहरूंच्या लिखाणाचा निषेध करण्याची हिंमत आहे का?
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज आणि पंडित नेहरू यांच्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांना जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांना कोंडीत पकडले. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. त्यात मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर तीव्र … Continue reading Devendra Fadnavis : नेहरूंच्या लिखाणाचा निषेध करण्याची हिंमत आहे का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed