Prakash Ambedkar : गट-गणांची फोडणी करा; निवडणुकीला दिशा मिळेल

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे.सरकारने प्रभागांची संख्या स्पष्ट करावी व ओबीसी आरक्षण कायम ठेवून निवडणूक घ्यावी अशी मागणी विविध पक्षांनी केली आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अखेर सुप्रीम कोर्टाच्या निर्णायक आदेशामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, राज्य निवडणूक आयोगाला … Continue reading Prakash Ambedkar : गट-गणांची फोडणी करा; निवडणुकीला दिशा मिळेल