Devendra Fadnavis : राजकीय संघर्षाची ठिणगी राज्यभर धगधगणार
नागपूर दंगलीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीवर लांगूलचालनाचा आरोप केला आहे. नागपूर शहरातील तणावपूर्ण परिस्थितीवरून राज्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी महाल परिसरात उसळलेल्या दंगलीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्यशोधन समिती स्थापन करून परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, … Continue reading Devendra Fadnavis : राजकीय संघर्षाची ठिणगी राज्यभर धगधगणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed