Yashomati Thakur : निवडणूक आयोगाला भाजपची बाजू का मांडावी लागते

राहुल गांधींनी 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मोठ्या प्रमाणातील अनियमिततेचा आरोप करून राजकारणात खळबळ उडवली आहे. यशोमती ठाकूर यांनीही भाजप आणि निवडणूक आयोगावर प्रश्न उभे केले आहेत. महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या गोटात रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा … Continue reading Yashomati Thakur : निवडणूक आयोगाला भाजपची बाजू का मांडावी लागते