Uddhav Thackeray : अधिवेशनाचा एकमेव फायदा; राज्याला मिळाले एक गाणे
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत, हे अधिवेशन नेमके कशासाठी घेतले, असा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. चार आठवड्यांच्या या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, हे अधिवेशन अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी ठरले का, यावर आता राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनी या … Continue reading Uddhav Thackeray : अधिवेशनाचा एकमेव फायदा; राज्याला मिळाले एक गाणे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed