Akola : गोडाऊनच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत
महाराष्ट्र विधिमंडळात हरीश पिंपळे यांनी कापूस खरेदी केंद्रे बंद आणि गोडाऊनच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि गोडाऊन उभारणीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत, आणि त्यापैकी एक म्हणजे कापसाचा प्रश्न. गेल्या अनेक दिवसांपासून या अधिवेशनात कापसाच्या खरेदी, गोडाऊनची कमतरता … Continue reading Akola : गोडाऊनच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed