Balbharati : संविधानाच्या पानांवर पंथ निरपेक्षतेची शाई

राज्याच्या राजकारणात आधीच मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद पेटलेला असताना, आता दहावीच्या ‘हिंदी लोकभारती’ पाठ्यपुस्तकातील संविधानातील त्रुटींमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सध्या एकच प्रश्न जळजळीत बनला आहे. शाळांमध्ये शिकवायची भाषा कोणती? वर्गखोलीतला हा सवाल आता थेट विधानभवनापर्यंत दणक्यात पोहोचला आहे. भाषेच्या अस्मितेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. शिक्षण धोरणातल्या एका … Continue reading Balbharati : संविधानाच्या पानांवर पंथ निरपेक्षतेची शाई