सैफवरील हल्ल्यावरून Nana Patole देखील भडकले

सैफ अली खानवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. काँग्रेसकडून अशी टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. महायुती सरकारचे हे अपयश आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे निष्क्रिय आहेत. त्यामुळं त्यांनी गृहमंत्री पद सोडावं, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Continue reading सैफवरील हल्ल्यावरून Nana Patole देखील भडकले