फडणवीस सरकारचा Big Move शब्द दिला तो पाळलाच
महाराष्ट्रात रोजगाराच्या संधींना नवा वेग देत फडणवीस सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दिलेला 75 हजार भरतीचा शब्द पाळला आहे. त्याहून अधिक म्हणजे तब्बल दीड लाख पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्तीपत्र वाटप सोहळ्यात ते बोलत … Continue reading फडणवीस सरकारचा Big Move शब्द दिला तो पाळलाच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed